Thursday, August 29, 2024

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वावर मराठी व हिंदी कवितांच्या प्रकाशन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय पाटील व इतर सर्व प्राध्यापक. मराठी व आणि हिंदी विभागाने या भित्तीपत्रकाचे नियोजन केले होते.

No comments:

Post a Comment

संवेदनशील माणूसच कविता लिहितो:- कवी गोविंद पाटील

बिद्री,संवेदनशील मनाचाच माणूस कविता लिहू शकतो, जो प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहतो, तो आपल्या भावना अचूकपणे कवितेमध्ये मांडू शकतो, क...